यावेळी विश्व हिंदू परिषद श्रीरामपूर पालक व जिल्हा गोरक्षण संवर्धन प्रमुख कुणाल करंडे बोलताना म्हणाले की, राहुल गांधी यांचे हिंदू विरोधी विधान अत्यंत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. समाजात समाजात फुट पाडण्याचा हा खूप भयंकर डाव आहे आणि तो आपणा सर्व हिंदूंना मोडीत काढायचा आहे. व सकल हिंदू समाज वज्रमूठी समान एक बनवायचा आहे.
यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश भिसे युवा मोर्चाचे जि.उपाध्यक्ष रुपेश हरकल, सामाजिक कार्यकर्ते मनोज भैय्या भिसे शिवसेना शहराध्यक्ष उमेश पवार, विहिंप प्रखंड मंत्री श्रीराम कौदरे पा. बजरंग दल तालुका संयोजक समर्थ सोनार, शहर संयोजक मंगेश भोसले, आदिनाथ सुपेकर, हितेश निकुंभ, भूषण जगताप अभावीपचे प्रथमेश जोशी, नितीन उंडे,व्यंकटेश अडांगळे अक्षय भिसे, गोटू पाटील, तेजस उंडे,सचिन अजगे यांच्यासह श्रीरामपुरातील अनेक हिंदू या ठिकाणी उपस्थित होते.